पाण्याअभावी पिके चालले वाळून विजेचा खेळखंडोबा सुरू अनेक डीप्या महावितरणने केल्या बंद

पाण्याअभावी पिके चालले वाळून विजेचा खेळखंडोबा सुरू अनेक डीप्या महावितरणने केल्या बंद
राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाण्याअभावी पिके चालले वाळून विजेचा खेळखंडोबा सुरू अनेक डीप्या महावितरणने केल्या बंद शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद केल्याने जनावरांच्या पाण्याबरोबरच शेतीच्या अंतिम टप्प्यातील गाव्हाचे पीक पाण्या अभावी वाळून चालले असून महावितरणने लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष मोठे आंदोलन उभे करेल शेतकरी महावितरणचे विज बिल काही प्रमाणात भरत असून काही शेतकरी गव्हाचे पीक गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजबिल भरणा करेल तरी प्रशासनाने आडमुठी भूमिका न घेता शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करू नये महावितरणच्या अधिकार्यांवर कोणाचा दबाव आहे हे शेतकऱ्यांना सर्व माहित आहे वीज मोफत देणे तर लांबच पण आपण उभी पिकं जायला निघाला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे याचे चिंतन प्रशासनातील नेते मंडळींनी केले पाहिजे असे मत रासप जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी व्यक्त केले