कृषीवार्ता

शेतीसाठी किमान दहा घंटे सुरळीत विद्युतपुरवठा करा

शेतीसाठी किमान दहा घंटे सुरळीत विद्युतपुरवठा करा

सध्या रब्बी हंगाम पेरणी चालू आहे हरभरा गहू त्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी सुरळीत विद्युतपुरवठा असने शेतकऱ्यांसाठी हिताची आहे.पहिलेच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सोयाबीन कापूस उडिद व मुग हे सर्व पिक शेतकऱ्यांचा हातुन अति पावसामुळे गेली व आता रब्बीची पेरणी चालू असुन मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पिकासाठी सिंचनाची आवश्यकता आहे परंतु महावितरण निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांना राञी अपराञी शेतात भिजवन्यासाठी जावे लागते शेतकरी सुध्दा माणूस आहे यांची जाणीव महावितरण च्या कर्मचाऱ्यांने अधिका-यांने यांचा विचार करावा व शेतकऱ्याला शेतीसाठी किमान दहा घंटे तरी लाईट सुरळीत धावी असे शेतक-यांशी संवाद साधताना  भुसारी पाटील हे बोलत होते व जळालेले ट्रान्सफार्मर ताबडतोब बदलून धावे व व शेतीसाठी लाईट पुरवठा किमान दहा घंटे तरी करावा अशी विनंती महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांना  भुसारी पाटील यांनी केले तर शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही किंवा ट्रान्सफाॅर्मर बदलून दिले नाही तर आंदोलन करु असे शेतकऱ्यांना संवाद साधताना भुसारी  बोलत होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे