रयत शेतकरी संघटना यांचा सरकारला डोळे ऊघडायला लावणारा विषय सुनिता ताई जाधव*

*रयत शेतकरी संघटना यांचा सरकारला डोळे ऊघडायला लावणारा विषय सुनिता ताई जाधव*
सरकार नविन नविन म्हणता झाल की हो बरेच दीवस अजुन तरी पाय जमीनीवर ठेवा आदरणीय मुख्यमंत्री शींदे साहेब आता काय प्रत्येक जील्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील एक तरी शेतकरी किवा शेतमजुर आत्महत्या कधी करतील याची वाट पहाताय का तुमी नविन सरकार आले तर बळीराजा ला आधार वाटला तो विश्वास,तोडु नका यंदाची बळीराजाची दिवाळी आनंदात नाहि झाली तरी चालेल पण दुःखात ही जाउ देऊ नका हो साहेब जगाचा पोशींदाच आज गरीब झालाय सलग तीन वर्ष कधी कोरोणा तर कधी कोरडा,दुष्काळ तर कधी ओला दूष्काळ नुसता शेतकरी राजाच नाहि तर या शेतीत काम करणारा मजुर देखील पिक न आल्यामुळे कुट आणि कस काम करणार त्या मुळे मार्केट मधे ही व्यापारी बसुनच तुमीच सांगा साहेब या जनतेने कुणाकडे पहायच कुट हात पसरायचे नूसता ओला दूष्काळच नाहि तर सरसकट प्रत्येक कुटुंबाला दीवाळी सणापुरते पैसे खात्यावर जमा करावे व शेतकरी राजा साठी सरसकट ओला दुष्काळ जाहिर करावा हि शेतकरी संघटनेकडुन मागणी करण्यात येत आहे असे मत रयत शेतकरी संघटना,महिला प्रदेश कार्याध्यक्षा सुनिता जयसींग जाधव यांनी मांडले अन्यथा नाईलाजाने रयत शेतकरी संघटनेला संस्थापक अध्यक्ष रवि प्रकाश ऊर्फ बापुसाहेब देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व कोअर कमीटि सदस्य सुनिल जी ठोसर रामदास कोतवाल तैय्यब पटेल नयनाताई गवळी हेमंत चौधरी रेखा ताई माळी बापुसाहेब मगर अजय,सावंत सुनिता जाधव हे सर्व पदाधिकारी पुर्ण महाराष्ट्रभर आक्रमक स्वरुपाचे आंदोलन करतील याची नोंद घेऊन बळीराजाची आणि जनतेची लवकरात लवकर दखल घ्यावी म्हणतात ना देशाचा सैनिक आणि शेतकरी राजा वाचला तर देश वाचेल मग ऊचला योग्य पावले वीनंती वरून रयत शेतकरी संघटना पदाधिकारी महाराष्ट्र राज्य