महाराष्ट्र

जोरदार पावसाने टाकळीभान घोगरगाव रस्त्याच्या परिसरात रहात असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले.

  जोरदार पावसाने टाकळीभान घोगरगाव रस्त्याच्या परिसरात रहात असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले.

 

 

टाकळीभान येथे काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीभान — घोगरगाव रोड परिसरात रहात असलेल्या काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने या ग्रामस्थांची मोठी तारांबळ झाली असून

गृहउपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

         टाकळीभान घोगरगाव रस्त्याची आवस्था दयनिय झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत होते त्यामुळे ग्रामपंचायतने या रस्त्यावर मोठ्या

प्रमाणात मुरूम टाकून रस्ता चांगला केला मात्र रस्त्याची उंची वाढल्याने या परिसरात सखल भागात

रहात असलेल्या ग्रामस्थाच्या घरात पाणी शिरल्याने

ग्रामस्थांच्या गृहउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

       ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी साईट गटार काढून पाण्याची योग्य विल्हेवाट लावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी टाकळीभान यांच्या वतीने करण्यात आली आहे.

                          

जे काही स्वयंघोषित पुढारी ग्रामपंचायत सदस्य नसतांना टाकळीभान घोगरगाव रस्त्याच्या चिखला मध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी करीत होते ते सदस्य आता कुठे गेले असा सवाल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

                     

टाकळीभान— येथे काल झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीभान घोगरगाव रस्त्याच्या परिसरात रहात असलेल्या काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने गृहउपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
06:06